मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दरवर्षी पाणी कपात करावी लागू नये, यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना ठोसरीत्या कागदावर उतरत नसल्याने पहिल्यांदा १० टक्के, नंतर १५ टक्के अशारीतीने दरवर्षी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. ...
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेना-भाजप युती शासन राज्यातील उद्योगासमोरील अडीअडचणी दूर करून उद्योगाभिमुख राज्य ही आपली ओळख नव्याने सार्थ ठरवेल ...
Gangubai Kathiawadi : राजकारणी, पोलिसांपाठोपाठ सध्या घरमालकाच्या लालसेपोटी टेकूवर उभ्या असलेल्या धोकादायक इमारतीत पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला जीव धोक्यात घालून देहविक्रीचा व्यवसाय करीत आहे. ...