मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रभादेवी रेल्वे पुलाचे पाडकाम पश्चिम रेल्वेने हाती घेतले असून, आतापर्यंत पुलाच्या स्पॅन-३ चे पाडकाम पूर्ण झाले आहे. त्यात सात पॅनेल आणि दोन गर्डर पूर्णपणे हटविले आहेत. त्याकरिता २२ तासांचे ब्लॉक घेतले आहेत. ...
मुंबई: पूर्व उपनगरातील कांजूर डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीवर ‘सुगंधी’ उतारा शोधण्यासाठी आता तज्ज्ञांची समिती लखनौ शहराचा दौरा करणार आहे. मात्र, त्याचबरोबर कांजूर डम्पिंगशिवाय अन्य कोणताही पर्याय मुंबई महापालिका प्रशासनापुढे नाही, हेही स्पष्ट झाले आहे ...
Ease of Living Index 2025-26 India: महाराष्ट्राच्या शहरी विकासाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाच्या ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स २०२५-२६’ मध्ये महाराष्ट्राने देशात बाजी मारली आहे. ...