मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
keli niryat आखाती देशात युद्धाचा भडका उडाल्याने व आठ दिवसांहून अधिक कालावधी उलटून ही शांतता प्रस्थापित होत नसल्याने आखाती देशात निर्यातक्षम केळी जात नाही. ...
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून काम सुरू केले आहे. ...
अनधिकृत फेरीवाल्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. ...
Mumbai Heatwave Weather Alert: पूर्व दिशेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्याने महामुंबईला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ...
पाण्यामध्ये तळाला जाऊन बसणारे आणि तरंगणारे प्लास्टिक या परिसंस्थेमधील वनस्पतींसाठी त्रासदायक तर ठरतेच, परंतु प्राणीसृष्टीच्याही विनाशाचे कारण ठरत आहे. ...