मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
हरीश राणा या १३ वर्षे कोमात असलेल्या ३२ वर्षांच्या रुग्णाला दयामरण देण्याचा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सर्वात प्रथम आठवण झाली ती अरुणा शानबाग प्रकरणाची. ...
Israel-Iran War Impact on India: अमेरिका इस्रायल- इराण युद्धाचे परिणाम आता महाराष्ट्रातही दिसू लागले आहेत. ऊर्जेचा मोठा स्रोत असलेल्या मध्य पूर्वेतून होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे महाराष्ट्रात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ...
कांदिवली मेट्रो स्टेशनवरील रिब्रँडिंग उपक्रम हा एकात्मिक आणि कार्यक्षम शहरी जोडणी निर्माण करण्याच्या हम डेव्हलपर्सच्या दृष्टीकोनाचा पुरावा म्हणता येईल. ...