मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai Vande Bharat Train 20 Coach Train: प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता या ट्रेनला तात्पुरते २० कोच जोडले गेले होते. परंतु, या वंदे भारत ट्रेनला २० कोच कायमस्वरुपी करण्यात आले आहेत. ...
Mumbai Food Poisoning News: मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या कुटुंबातील चार जणांचा बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगडाचं सेवन केल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेच्या कारणांबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...
नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाल्यानंतर उपस्थित सर्व नगराध्यक्षांनी त्यांचे तसेच रणजीत चव्हाण आणि परिषदेचे संयोजक लक्ष्मणराव लटके यांचे अभिनंदन केले. ...
Mumbai Waterlemon Food Poisoning Case: दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...