महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
परिवहन उपक्रमाने 2015 साली वसंत व्हॅली येथे बस आगार सुरु केला होता. त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले होते. महापालिकेस जवाहरलाल नेहरु नागरी पुनरुत्थान अभियानांतर्गत 10 एसी बसेस उपलब्ध झाल्या होत्या. ...
MNS MLA Raju Patil: मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिवा शहरातील कामाचा आढावा घेण्यासाठी आज पाहणी दौऱा केला. समस्या जाऊन घेत लवकर ठामे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली जाणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे. ...
मंत्रिपद जाहीर झाल्यापासूनच राणेंना अनेकांकडून शुभेच्छा येत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केला होता. ...