निसर्गाच्या कुशीत : दररोजच्या खाण्या-पिण्यामुळे कारकोच्याची तब्येत चांगलीच सुधारली होती. आठ-दहा दिवसांत त्याच्या मोडलेल्या पायात जीव आला होता. तो त्याच्या पायावर उभा राहू लागला होता. पंधरा दिवसांनी पायाला बांधलेली पट्टी सोडून काढली. जखम बरी झाली होती ...
जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात औषधींचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने औषधी खरेदीकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने ५० लाख रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
येथील काही औषध विक्रीच्या दुकानातून बोगस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरही रूग्णांना औषध देण्यात येत आहे. केवळ एमबीबीएस किवा बीएएमएस डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच हे औषध द्यावे, असा नियम असतानाही त्याची येथे सर्रास पायमल्ली केली जात आहे. ...