Chilli Market : शेतकऱ्यांची आशेने हिरवी मिरची लागवड केली पण सततच्या पावसामुळे रोगांनी कहर केल्याने जाफराबाद तालुक्यातील सुमारे १ हजार ५०० हेक्टरवरील मिरची पिकाला जबर फटका बसत आहे. खर्च वाढला, उत्पन्न अर्ध्यावर, आणि भाव मात्र ३ ते ३५०० रुपयांदरम्यानच ...
Halad Bajar bhav : हिंगोली येथील मार्केट यार्डात हळदीची दररोज हजारो क्विंटलची आवक होत असूनही, अपेक्षित बाजारभाव न मिळाल्याने शेतकरी निराश आहेत. एप्रिलपासून भाववाढीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी शेवटी आर्थिक निकडीमुळे मिळेल त्या भावात विक्री करत आहेत. ...
Jowar Kharedi : बीड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत दर खरेदी योजनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ८४ हजार क्विंटलपेक्षा अधिक ज्वारी विक्री केली. एकूण ३ हजार ३०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना २८ कोटींहून अधिक रक्कम मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेल ...