Chilli Export : हिरव्या मिरचीला देश-विदेशातून जोरदार मागणी निर्माण झाली आहे. मागील महिन्यात तब्बल ४ हजार रुपयांपर्यंत घसरलेले दर पुन्हा उसळी घेत ७ हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले आहेत. दुबईसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई आणि इतर राज्यांतून वाढले ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.१०) रोजी एकूण ८८०८९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०५४४ क्विंटल लाल, ३१३१ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, ५८५४८ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
Tomato Market Rate : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या दरांवर दिसून येत आहे. ...
Smart Project : शेतमालाच्या योग्य दरासाठी आता शेतकऱ्यांना दलालांचा मुहूर्त शोधावा लागत नाही. राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पामुळे (Smart Project) बाजारभावांची माहिती थेट सोशल मीडियावर मिळत असल्यामुळे शेतकरी स्वतः निर्णय घेऊन अधिक दर देणाऱ्या बाजार सम ...
नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यांत यंदा शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर साठवणूक केलेली आहे. ऑगस्टनंतर बाजारभाव तेजीत राहतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. ...