लोकांची श्रद्धाच इतकी गाढ असते की, कितीही मोठा दुष्काळ पडला तरी दानपेटीतील पैशांचा ओघ कमी होत नाही. बरे, ज्याच्यावर या गोष्टींचा परिणाम होतो, तो गरीब, पिचलेला किंवा मध्यमवर्गीय मोठे दान करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याची तेवढी कुवतच राहत नाही. जो मो ...
अनेक वर्षांनंतर जायकवाडी धरण भरले. आता ते २९ टक्क्यांवर आले आहे. शंभर टक्क्यांचा आनंद मानायचा की २९ टक्क्यांचे दु:ख? कारण हे धरण भरले काय नि मृतसाठ्यात गेले काय, औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही. ...
अंबाजोगाई (जि. बीड ) : तालुक्यातील धानोरा (बु) येथील श्रीकांत पंडित सोमवंशी (४५) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारी सायंकाळी दोनशे फूट उंचीच्या विद्युत पॉवर ग्रीड टॉवरवर चढल्याने खळबळ उडाली.उपस्थित शेकडो ग्रामस्थ सूर्यवंशींना खाली या, खाली या ...
बीड : राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदीबाबत शासनाने निर्णय घेतल्यानंतर शहरी भागात अंमलबजावणीचे प्रयत्न झाले. ग्रामीण भागात प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून शासनाच्या सूचना आहेत. मात्र गाव ते शहर पातळीपर्यंत होत असलेल्या आरक्षण आंदोलनाकड ...
बीड : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवारी जमीअत उलेमा-ए-हिंदच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.स्वातंत्र्यानंतर देशातील मुस्लिम समाज शैक्षणि ...