आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
Maha Vikas Aghadi Seat Sharing News: काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील खेचाखेचीमुळे महाविकास आघाडीचं लांबलेलं जागावाटप लवकरच जाहीर होणार आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भात महत्त्वाची ...
Maharashtra Assembly Election 2024: कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात यावेळी पुन्हा एकदा शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पवार आणि भाजपाचे राम शिंदे यांच्यात थेट लढत रंगणार आहे. ...
Maha vikas Aghadi Seat Sharing: महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा निर्माण झालेला असतानाच आज दिल्लीत महाराष्ट्रातील नेत्यांसोबत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची बैठक झाली. ...