- साखर हंगाम दोनशे ते अडीचशे दिवस सुरू राहण्यासाठी राष्ट्रीय सहकारी कारखाना महासंघ प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले. ...
Maharashtra Rajya Sabha Election : राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ७ जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, या ७ जागांसाठी १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. ...