Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Actor Kiran Mane : राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याच दरम्यान या सर्व राजकीय घ़डामोडींवर अभिनेते किरण माने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
राज्याच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आज विधानसभा अध्यक्षाची निवडणूक पार पडली. यात भाजपाचे राहुल नार्वेकर १६४ मतांनी विजयी झाले. यावेळी सभागृहात भाषण करताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना सुनावलं. ...
Anil Gote letter to Eknath Shinde and Slams Devendra Fadnavis : अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे. ...
सुरूवातीला आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आले. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यानंतर पोलद्वारे मतदान करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी दिले. ...