महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करायला तयार आहे का? राज्यात कशी तयारी सुरू आहे? मुंबईत पुन्हा एकदा लोकल ट्रेन्स केव्हा सुरू होतील? या प्रश्नांवर काय म्हणाले आदित्य ठाकरे, जाणून घ्या... ...
Mumbai Local : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे आता राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करून अनलॉकला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही; परंतु आता लसीचे दोन डोस पूर्ण केल्याने कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे, अशी ...