परिसरातील सर्व सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना घराबाहेर पडताना सावध राहणे आणि पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
सध्या राज्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. मानवी वस्तीत आणि गावात बिबट्यांचा मुक्त संचार होत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे. या घटनांचा संदर्भ घेऊन आता 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतही बिबट्याची एन्ट्री झाली आहे. ...
गोदावरी डाव्या कालव्यालगत वसलेली ही गावे मेहनती आणि प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे समृद्ध आहेत. आजवर दोन्ही गावांमध्ये बिबट्याचा वावर ही सामान्य बाब म्हणून पाहिली गेली ...
Gadchiroli : सरपणासाठी जंगलात जाणे हा या गावातील महिलांचा रोजचा प्रवास. कुटुंब चालवण्यासाठी चुली पेटविणे गरजेचे आणि चुलीसाठी सरपण. गावापासून अगदी शंभर-दोनशे मीटरवर वाघाचा संचार असतानाही जगण्यासाठीचा संघर्ष थांबत नाही. ...