भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरीवर्गाच्या सर्वांगीण विकासातच देशाची प्रगती अवलंबून आहे. त्यासाठीच सन २०२२ पर्यंत अर्थात देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षी शेतकरी राजाचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे, असे प्रतिपा ...
सीपीआर रुग्णालयातील वेदगंगा इमारतीच्या जिन्यावरुन तोल जावून पडल्याने रुग्ण युवतीचा दूर्देवी मृत्यू झाला. दया शिवाजी दाभाडे (वय २०, रा. अंबप, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. रक्तात साखर वाढल्याने उपचारासाठी नातेवाईकांनी तिला दाखल केले होते. रविवारी म ...
कारागीर हे देशाची संपत्ती असून ती जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कारागीर कुशल विद्यापीठाची स्थापना केली जाईल. सिद्धगिरी मठावरील कारागीर ज्ञानपीठाला आवश्यक त्या परवानगी, मान्यता देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन क ...
राज्य शासनाच्या क्रीडा खात्यातर्फे क्रीडा क्षेत्रातील उतुंग कामगिरी करणाऱ्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो. गेल्या तीन वर्षापासून हे पुरस्कार रखडले होते . यंदा ते जाहीर झाले. यात कोल्हापूरातील तब्बल २३ जणांचा समाव ...
दिल्ली येथे १९ फे ब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यास महाराष्ट्रासह दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि राजस्थान या पाच राज्यांतील शिवभक्त उपस्थित राहणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. हजारो कलाकारांसह हत्ती आणि घोड्यांचा समावेश ...
दोन दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री सणाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या आठवडी बाजारात विशेषत : उपवासाच्या पदार्थांना मागणी होती. रताळे, फळांसह शाबूदाणा, वरी आणि शेंगदाणे, राजगिरा लाडू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची लगबग सुरू होती. दुसरीकडे, भाज्यांचे दर स्थ ...
कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सोमवारी भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीने सत्तारुढ कॉँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला अनपेक्षीत असा जबरदस्त धक्का दिला. भाजपच्या आशिष मनोहर ढवळे यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग् ...