कुरुंदवाड : वारणा धरणाची निर्मिती शेतीसाठी आहे. ३३ टक्के शेती अद्यापही सिंचनाखाली नाही.संपूर्ण शेती सिंचनाखाली आल्यास आहे तेच पाणी कमी पडणार आहे. त्यामुळे ...
उत्तूर : गेली चार दशके भेडसावणारा पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी गावातील गट-तट, हेवेदावे बाजूला ठेवून महागोंड (ता. आजरा) येथील मुंबईकर व पुणेकर मंडळी, गावकरी एकत्र आले आहेत ...
सोनाली चिमटे हिने पूर्वार्धात नोंदविलेल्या दोन गोलच्या जोरावर ‘आर. आर. चॅलेंजर्स’ने ‘मल्टी वॉरियर्स’चा पराभव करीत कोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल स्पर्धेत आगेकूच केली ...
एरवी खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या आणि अवकाशाबद्दल जिज्ञासा असणाऱ्यांनी अवकाशातील अनेक खगोलीय घटना पाहिल्या असतील, परंतु सोमवारी त्यांनी चक्क सहा मिनिटे मानवनिर्मित अवकाशीय वस्तूचे कोल्हापूरच्या अवकाशात दर्शन घेतले. ही अवकाशीय वस्तू दुसरे-तिसरे काही ...
पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी वयोवृद्धाच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना रविवारी (दि. २०) रात्री नागाळा पार्क परिसरात घडली. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे. ...
आयटीआय चौकातून जाणाऱ्या ११०० एम. एम. जाडीच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह अचानक नादुरुस्त झाल्यामुळे मंगळवारी पहाटे लाखो लिटर पाणी वाहून गेले. ही बाब पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच या व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करण्यात आली. या प्रकारामुळे ...
पर्यायी शिवाजी पुलाचे काम दुसऱ्यां दिवशीही सुरूच राहिले. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि सर्वपक्षीय कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी कामाची पाहणी करून काही सूचना केल्या. दरम्यान, पुलाशेजारील शाहूकालीन हौद उतरविला असून, दोन दिवसांत पर्य ...