आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत. ...
mula dam water level धरण प्रशासनाकडून सुरुवातीला तीन वेळेस सायरन वाजवल्यानंतर कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते ३ हजार क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. ...
Jayakwadi Dam Water Level : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून, त्याचा थेट फायदा जायकवाडी धरणाला झाला आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा आता ७० टक्क्यांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Water ...
Jayakwadi Dam Update : नाशिकच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली असून जायकवाडी धरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. अवघ्या आठ दिवसांत धरणातील साठा ६० टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. यामुळे मराठवाड्यासह परिसरातील पिण्याचे आणि सिंचनाचे संकट दू ...
Jayakwadi Dam Update : नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणात दिसू लागला असून धरणात झपाट्याने पाण्याची आवक वाढली आहे. (Jayakwadi Dam Update) ...