आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना चाप लावला. त्यानंतर धंद्याशी संंबंधित अधिका-यांची उचलबांगडी करुन अकार्यकारी पदावर नियुक्ती केली तर खास जबाबदारी असलेल्या ८० पोलिसांना एक महिन्याचा नवचैतन्य कोर्स सक्तीच ...
विविध घटनांमुळे नेहमी चर्चेत रहाणारे जळगाव शहर १९९४ च्या दरम्यान चर्चेत आले होते ते कथित सेक्स स्कॅँडल प्रकरणामुळे. त्यावेळीही काही राजकीय मंडळी या प्रकरणामध्ये जेलची वारी करून आले. आता पुन्हा राज्यभर चर्चा सुरू आहे, ती काही राजकीय मंडळींच्या ‘ललना’ ...
माळमाथ्यावर शेतीत उपलब्ध अल्प पाणी असल्याने काही शेतकऱ्यांनी पाण्याचा काटेकोर व पिकांना पुरेपूर उपयोगासाठी ‘रेन पाईप ठिबक सिंचन’ संच बसविले असून त्याद्वारे सध्या कांदा लावणी केली जात आहे. ...