लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर १ मेपासून कारागृहात असलेले १०२ अधिकारी-कर्मचारी (टीम ए) आज २१ दिवसानंतर बाहेर आले. ते बाहेर येण्यापूर्वीच अधिकारी-कर्मचाऱ्यांची १०५ जणांची दुसरी कंपनी (टीम बी) कारागृहात पाठविण्यात आली. आता हे १०५ जण कारागृहाच्या आतमधील व्यव ...
कोरोना संसर्गाच्या धास्तीने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील सात वर्षांपेक्षा आतील शिक्षा झालेल्या अगर न्यायालयीन बंदी असलेल्या सुमारे १६० कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले. गेले आठवडाभर ही प्रक्रिया संपूर्ण राज्यातील कारागृहांत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान ...
भोपाळ - भोपाळमध्ये तबलीगी जमात येथून परतणार्या जमातींवर कारवाईला सुरुवात झाली. जमातीच्या कार्यक्रमामधून परत आल्यानंतर या लोकांनी माहिती लपविली होती. त्यानंतर ... ...
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा खुल्या कारागृहातील ५३ कैदी सुट्टीवर घरी गेले आहेत. मात्र काही कैद्यांना सुट्टी (रजा) मिळत असतानाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्यादृष्टीने त्यांनी कारागृहातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. ...
गृहविभागाचे उपसचिव एन.एस. कराड यांनी ८ मे २०२० रोजी अधिसूचना जारी करून कैद्यांना इमर्जन्सी ४५ दिवसांचे पॅरोलवर सुटी देण्याबाबत गाइडलाइन दिली आहे. कोरोना कारागृहात शिरू नये, यासाठी गृह विभागाने उपाययोजना चालविल्या आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार् ...