2011 World Cup : मुंबईतील वानखेडे स्टेडियम... उपस्थित विशाल जनसागर... फडकणारे तिरंगे... विजयानंतर देशभर साजरी झालेली दिवाळी... दहा वर्षांपूर्वी दोन एप्रिल २०११ ला भारताने श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव करीत विश्वचषकावर २८ वर्षांनंतर पुन्हा एकदा नाव ...
भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था सध्या सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी आहे. सप्ततारांकित सुखं, सोन्याचे दाणे आहेत; पण मुक्त संचाराचं स्वातंत्र्य नाही! ...
Indian cricket team : एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाने सांघिक खेळ करत विश्वविजेत्यांना धक्का दिला. या मालिकेतील कामगिरीनुसार सादर करत आहे भारतीय खेळाडूंचे रिपोर्ट कार्ड... ...
विराट कोहली-रोहित शर्मा यांच्या संबंधांबाबत अनेक चर्चा सुरू होत्या. दोघांमध्ये काहीतरी बिनसल्यावरून बातम्या बाहेर यायच्या. क्वारंटाईनदरम्यान या दोन्ही खेळाडूंमध्ये फार सकारात्मक बदल झाल्याचे पाहायला मिळाले. ...
India VS England Cricket News : भारताने रविवारी येथील गहुंजे स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या व निर्णायक लढतीत इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत २-१ अशी सरशी साधली. ...
Indian Cricket team : प्रतिभावान खेळाडू व गेल्या काही वर्षांतील यशाचा विचार करता भारत विश्व क्रिकेटमध्ये वर्चस्व गाजविण्याची शक्यता आहे. त्यात विदेशात यश मिळविण्याचाही समावेश आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. ...
Indian Cricket team News : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे. ...