महात्मा गांधी जयंती विशेष : गांधीजींच्या तीन माकडांची मराठवाडा सैर... या शहरात जिल्हा मुख्यालय तर आहे; पण ते नावालाच. बसायला माणसेच भरली नाहीत तर ते मुख्यालय घेऊन काय करायचे? रिकाम्या खुर्च्या आणि बिल्डिंग पाहून माघारी फिरतात गोरगरीब बिच्चारे. एक बरे ...
जि. प. समाजकल्याण विभागातर्फे मागील दोन वर्षांत २१ हजार २६८ आठवी ते दहावी, पाचवी ते सातवीतील विद्यार्थिनींना सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तर चालू शैक्षिण वर्षातील शिष्यवृत्ती प्रस्ताव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांग ...
ग्राहकांना सुरळीत वीजसेवा मिळावी यासाठी महावितरणकडून नेहमीच नव-नवीन उपाययोजना करण्यात येतात. महावितरणमध्ये विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांच्या देयके आणि कायार्देश प्रक्रियेतही पारदर्शकता व गतिमानता यावी, यासाठी आता सदर प्रक्रिया ई-आरपी प्रणालीद्वारे ...
न.प.तर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी १० लाख रुपयांच्या कै.स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे भवनाचे भूमिपूजन नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते पार पडले. ...
काही दिवसांपूर्वी शहरी भागापुरतेच मर्यादित असलेले आॅनलाईन खरेदीचे लोण आता ग्रामीण भागातील वाडी, तांड्यापर्यंत पोहचले आहे. येथील बसस्थानक परिसरात विविध कंपन्यांचे कुरियर प्रतिनिधी दररोज ग्राहकांचे पार्सल वितरित करताना दिसून येतात. यामधून महिन्याकाठी त ...
जिल्ह्यात महाराष्ट्र जनसमृद्ध योजनेमुळे २६१७ विहिरींची कामे सुरू झाली असून यावर आतापर्यंत १५ कोटी रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. सर्वाधिक साडेचार कोटींचा खर्च एकट्या हिंगोली तालुक्याचा आहे. ...
येथील नुरीबाबा यांच्या उरुसाला २ आॅक्टोबर पासून सुरूवात होत आहे. उरुसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २ आॅक्टोबर रोजी येथील रजा मैदान येथून संदल मिरवणूक निघणार आहे. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गाने निघणार आहे. ...
येथील ऐतिहासिक दसरा महोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. सार्वजनिक दसरा महोत्सव समितीकडून नियोजन करण्यात आले असून रामलीला मैदानावर साफसफाईची कामे करण्यात येत आहेत. ...