आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बदलत्या जीवनशैलीत धावण्याच्या व्यायामाचे महत्त्व पटल्याने सैनिकांचा हा जिल्हा धावपटूंचा जिल्हा म्हणून नवी ओळख बनवू पाहतोय. परंतु हा धावण्याचा व्यायाम करताना चुकीच्या बाजूने धावणे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांना निमंत्रण ठरत असून, काही वेळा धावपटूंच्या ज ...
कोल्हापूर जिल्ह्यातील तवंदी घाटात पायथ्याशी असलेल्या अमर हॉटेलजवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पाचजण किरकोळ जखमी झाले आहेत तर दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताने महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून ती ...
कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत अनेक कामे आश्वासन देऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत . ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील स ...
दरवर्षी हजारो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधणाऱ्या भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने यावर्षी (२०१९-२०) देशभरात केवळ साडेतीन हजार किलोमीटरचे महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ...