आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
संपूर्ण जगातील विविध ठिकाणच्या लोकसंख्या क्षेत्रांचा अभ्यास केल्यानंतर दक्षिण आशिया विशेषकरून भारतात कोरोनामुळे कमी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचं नेमकं कारण समोर आलं आहे. ...
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाला रोखण्याचे सर्वच उपाय निष्प्रभ ठरल्याने आता सर्वांचे लक्ष आता कोरोनाविरोधात विकसित होत असलेल्या लसीकडे लागले आहे. ...
जगभरातील अनेक संशोधकांनी चाचण्या करण्यापूर्वी लस विकसित केल्याची घोषणा केल्याने रशियाच्या या लसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र रशियाने तेव्हा या सर्व शंका कुशंका फेटाळून लावल्या होता. ...