ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान एक गोष्ट बऱ्याचदा त्रासदायक ठरते ती म्हणजे त्वचेची काळजी. वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं वेगवेगळं हवामान आणि बदललेलं पाणी यांमुळे स्कीन ड्राय होते. ...
बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले. ...
अर्धा पावसाळा लोटला असतानाही आतापर्यंत शहरातील सार्वजनिक विहिरींत ब्लिचींग पावडर टाकण्यात आलेले नाही. नगर परिषद पाणी पुरवठा विभागाने यासाठी निविदा काढली असून स्थायी समितीच्या मंजुरीसाठी त्यांची गाडी अडकली आहे. ...
शस्त्रक्रियेपूर्वी भूल देण्याचे म्हटले की, अनेकांचा शंकाकुशंकांनी जीव घाबरून जातो. भुलीविषयी विविध गैरसमजही लोकांमध्ये आहे, मात्र आज वैद्यकशास्त्र एवढे प्रगत झाले आहे की, भूल देण्याचा धोकाच राहिलेला नाही. यामुळे शस्त्रक्रिया अधिकाधिक सुरक्षित झाल्या ...
वेस्ट फॉर अॅनिमल मिशन रेबीज संस्थेच्या माध्यमातून भारतातील ११ शहरात मागील चार वर्षापासून मिशन रेबीच राबविल्या जात आहे. यात नागपूरचाही समावेश आहे. पाच कोटीची मिशन रेबीजची अत्याधुनिक मोबाईल व्हॅन (आॅपेशन थिएटर)नागपुरात २८ जुलैपर्यंत वास्तव्यास आहे. या ...
भूक लागल्यावर आपण कासावीस होतो. आपल्याला काही सुचेनासे होते. कधी एकदा काहीतरी खातोय आणि शांत होतोय, अशी आपली अवस्था असते. अनेकदा राग येऊन चिडचिडही होते. पण तुम्ही कधी विचार केलाय का, तुम्हाला भूक लागल्यावर चिडचिड का होते? ...