भिवापूर शहरासह तालुक्यातील नऊ गावांमधील एकूण २२ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून, त्यांच्यावर भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रत्येकाची प्रकृती धोक्याबाहेर असून, काहींना सुटीदेखील देण्यात आली. एकाला मात्र उपचारार्थ नागपूरला हलविण् ...
कणकवली तालुक्यातील हुंबरठ-पिंपळवाडी येथील सिध्देश चंद्रकांत माणगांवकर (२७) याचा मुंबई-भांडूप येथे लेप्टोस्पायरोसीसने मृत्यू झाला. अभियंता असलेला सिध्देश हा मुंबईत खासगी कंपनीत नोकरीला होता. ...
ऑफिसमध्ये कामाचा स्ट्रेस आणि वेळ वाचवण्यासाठी बऱ्याचदा आपण आपल्या डेस्कवरच दुपारचं जेवण जेवतो. यामागे हाच उद्देश असतो की, वेळ वाचेल आणि बसल्याजागीच जेवून लगेच काम सुरू करणे शक्य होईल. ...
वजन कशामुळे वाढतं याची सतत वेगवेगळी चर्चा ऐकालया मिळते. वेगवेगळे लोक वेगवेगळी कारणं सांगतात. पण चीन आणि ब्रिटीश अभ्यासकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यातून वजन वाढण्याचं मुख्य कारण शोधून काढलं आहे. ...
मशरूम आरोग्यासाठी फायदेशीर असते. मशरूममध्ये अनेक महत्त्वपूर्ण खनिजं आणि जीवनसत्त्वं असतात. यात व्हिटॅमिन बी, डी, पोटॅशियम, कॉपर, आयर्न आणि सेलेनियमची भरपूर मात्रा असते. ...
ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान एक गोष्ट बऱ्याचदा त्रासदायक ठरते ती म्हणजे त्वचेची काळजी. वेगवेगळ्या ठिकाणी असलेलं वेगवेगळं हवामान आणि बदललेलं पाणी यांमुळे स्कीन ड्राय होते. ...