ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते. ...
जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम अभियान २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबरदरम्यान राबविण्यात आले. जिल्ह्यात यापूर्वी एकूण ६८ कुष्ठरोग रूग्णांवर उपचार सुरू होते. त्यात आता भर पडली असून शोध मोहिमेत ४१ जणांना कुष्ठरोग असल्याचे ...
भारतात दर मिनिटाला सहा लोकांना पक्षाघात होतो. म्हणजे दरवर्षी देशात साधारण २० लाख लोकांना पक्षाघात होतो. यातील सात लाख लोकांचा मृत्यू होतो. पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ शकतो. जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघात होण्याचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. ही अ ...
अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो. ...
संभाव्य अनुवांशिक व पचनक्रियेशी संबंधित रोगांचे निदान करणा-या नवजात शिशुंच्या चाचण्या गोमेकॉत पुन्हा स ुरू केल्यापासून आतापर्यंत २ हजार नवजात अर्भकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. ...