रुग्णहिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी रुग्णालयात बॅँकांच्या धर्तीवर ‘टोकन सिस्टीम’ स्थापन करण्यात आली. यावर ११ लाख रुपये खर्चही करण्यात आले. परंतु चार वर्षे होऊनही ही यंत्रणा कार्यान्वितच झाली नाही. ...
विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सध्या पाण्याचा ठणठणाट आहे़ रुग्णांसाठी दररोज किमान दहा ते बारा टँकरने या ठिकाणी पाणीपुरवठा करावा लागतो़ ...
ज्या पॅथीमध्ये उपचार घेऊन रूग्ण बरे झाले नाहीत त्या रूग्णांना होमिओपॅथीमुळे जीवदान मिळाले आहे. होमिओपॅथीमुळे असाध्य रोगही बरे होतात हे आमच्या विद्यार्थ्यांनी सिध्द करून दाखवले असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ.गिरीष पटेल यांनी केले. ...
तालुक्यातील भांडेगाव येथे दूषित पाण्यामुळेच नागरिकांना कावीळची लागण झाल्याचा दावा गावकऱ्यांनी केला. आत्तापर्यंत सुमारे १२०० जणांना कावीळची लागण झाली असून अद्याप रोगावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला यश आले नाही. ...
इंडियन फर्टिलिटी सोसायटी-विदर्भ चॅप्टर (आयएफएस-व्हीसी) च्यावतीने ‘कॅन्सर आणि प्रजनन क्षमता संवर्धन’ विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. वैद्यकीय क्षेत्रातील विविध विषयाच्या तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केले. नागपूरचे ज्येष्ठ कर्करोग तज्ज्ञ डॉ. आनंद प ...
पालेभाज्या खायच्या म्हटल्यावर लहानांसोबत मोठ्यांच्याही कपाळावर आठ्या पडतात. पण आरोग्य टिकवण्यासाठी पालेभाजी खाणे अतिशय गरजेचे आहे. विशेषतः प्रत्येक ऋतूनुसार बाजारात येणाऱ्या पालेभाज्या खाल्ल्यामुळे अनेक आजार दूर होऊ शकतात. ...