घाटी रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारातून दोन पदार्थ गायब झाले आहेत. पैसे थकल्याने कंत्राटदाराने या पदार्थांचा पुरवठा बंद केला आहे. परिणामी तब्बल दोन महिन्यांपासून नाश्त्यात फक्त पोहे आणि गूळ शेंगदाण्याचे लाडू दिले जात आहेत. ...
आरोग्य सेवा हीच खरी मानव सेवा असून आरोग्य सेवेचे जाळे अधिक बळकट करण्याची गरज आहे. देश आणि समाजासाठी प्रत्त्येक व्यक्ती महत्त्वपूर्ण आहे. प्रत्येक व्यक्ती निरोगी राहिल्यास देश आणि समाज तंदूरुस्त राहिल. त्यासाठीच प्रत्येक गावातील नागरिकांना दर्जेदार आर ...