जगभरात कॅन्सर हा जीवघेणा आजार वेगाने वाढत आहे. एकीकडे संशोधक याच्या चांगल्या उपायांवर शोध करत आहेत, तर दुसरीकडे त्यांना काही गोष्टींची चिंताही सतावत आहे. ...
पावसाळ्यात आदिवासी गावांचा रुग्णालयांशी तुटलेला संपर्क, दूषित पाणी आणि अशा अडीअडचणींच्या वेळी केली जाणारी पारंपरिक उपचार पद्धती. पावसाळ्याच्या तोंडावर बालमृत्यू वाढतात ते यामुळेच. ...
शासकीय रुग्णालयांमध्ये ५० मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे नागपुरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे राज्यात पहिले रुग्णालय ठरले आहे. मात्र यंत्र सामुग्री, सर्जिकल साहित्य उपलब्ध करून देण्यास हेच प्रशासन उदासीनता दाखवित आहे. ...
आईचे दूध आणि सरकारच्या मायेला पारखी झालेली आदिवासी मुलेच कुपोषणाची शिकार होतात, या सोईस्कर समजाला छेद देणारे तपशील ‘लोकमत-पोषण परिक्रमा’ अभ्यासगटाच्या हाती आले आहे. ...