कृषी विभागामार्फत खोडेगाव व बेंबळ्याची वाडी येथे ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत २०१६-१७ व २०१७-१८ या वर्षात १०० शेततळे पूर्ण झाले असून ४५ शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अस्तरीकरणाचा लाभ देण्यात आला. ...
बीड : स्वस्त धान्य दुकानांवरील धान्यांचा काळाबाजार रोखण्यासाठी ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील ८२ दुकानदारांनी १५ टक्क्यांपेक्षा कमी आॅनलाईन धान्य वितरीत केल्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.स ...
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकत ५३० शेतकऱ्यांनी १६ लाख १५ हजार ५३० रूपयांचा मोसंबी या फळपिकाचा विमा भरणा केल्याची माहिती बँकेचे एस.सी. शरणागत यांनी दिली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जून उजाडला असला तरी, अद्याप उद्दिष्टाच्या केवळ दहा टक्केच पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. हा मुद्दा गंभीर असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी मनुष्यबळ वाढवून ते वितरित करण ...
गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासन योजना तयार करीत आहे. प्रशासनाने या योजनांची निट अंमलबजावणी करावी. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. ...
शासनाने यंदा जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व जिल्हा बँकेला खरीप हंगामासाठी २७६ कोटी ७८ लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र खरीप हंगामाला सुरूवात झाली असताना आत्तापर्यंत केवळ ६८ कोटी ६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप झाले आहे. ...