लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित - Marathi News | lalbaugcha raja ganesh utsav sarvajanik mandal announces assistance of 50 lakhs for farmers and flood victims in marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

Lalbaugcha Raja Mandal Donation for Flood: मराठवाड्यासह सोलापूर, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढण्याऱ्या पावसाने काहीसा दिलासा दिला असला तरी अनेक भागांमध्ये पूरस्थिती कायम आहे. ...

'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द! - Marathi News | 'Don't worry, I am taking responsible for your daughter's marriage'; Dhananjay Munde reassured the desperate farmer | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मुलीचे लग्न ठरल्याप्रमाणे होईल', धनंजय मुंडेंनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यास धीर देत दिला शब्द!

'काळजी करू नका, मुलीच्या लग्नाची जबाबदारी माझी; हतबल शेतकऱ्यास धीर देत धनंजय मुंडेंनी दिला शब्द ...

'सर्वच गडगंज नसतात' भाजप महिन्याभराचे वेतन पूरग्रस्तांना देणार ! विजय वडेट्टीवारांच्या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्षांचा टोला - Marathi News | 'Not everyone is a Rich' BJP will give a month's salary to flood victims! BJP state president hits out at Vijay Vadettiwar's announcement | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'सर्वच गडगंज नसतात' भाजप महिन्याभराचे वेतन पूरग्रस्तांना देणार ! विजय वडेट्टीवारांच्या घोषणेवर भाजप प्रदेशाध्यक्षांचा टोला

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण : पूरपरिस्थितीवर कुणीही राजकारण करू नये ...

“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil said simply compensation is the right way and direct assistance of 50 thousand per acre should be provided immediately | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील

NCP SP Group Jayant Patil: शेतकरी संकटात आहे. सरकारने केवळ घोषणा न करता तातडीने निर्णय घ्यावा आणि न्याय द्यावा, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत' - Marathi News | Minister Rathore's words to farmers after saying he will return the meager aid, 'The more the loss, the more aid' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तुटपुंजी मदत परत करणार म्हणताच शेतकऱ्यांना मंत्री राठोड म्हणाले, 'जास्त नुकसान, जास्त मदत'

'९० दिवसांचे पीक, ६० दिवस पाऊस; सांगा साहेब, पीक कसे वाचणार?'; रुई येथील शेतकऱ्यांची मंत्र्यांसमोर व्यथा ...

फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर - Marathi News | Kolhapur residents rushed to help flood victims in Marathwada and Solapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फेडू मदतीचे पांग..आणखी काय हवं सांगा; मराठवाडा, सोलापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीला धावले कोल्हापूरकर

पूरग्रस्तांना सध्या काय हवे.. वाचा ...

घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत ! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याची महसूलमंत्र्यांनी केली घोषणा - Marathi News | Separate assistance to those whose houses have collapsed and farmers whose lands have been eroded! Revenue Minister announces urgent assistance to flood victims | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घर पडलेल्यांना, जमिनी खरडलेल्या शेतकऱ्यांना स्वतंत्र मदत ! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याची महसूलमंत्र्यांनी केली घोषणा

Nagpur : शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात येईल व यासंदर्भातील नुकसान अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ...

'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश - Marathi News | 'Farmers' problems should not be limited to Panchnamas'; Chhatrapati Sambhaji Maharaj's instructions to the administration | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शेतकऱ्यांच्या समस्या केवळ पंचनाम्यांपुरत्या नको'; छत्रपती संभाजी महाराजांचे प्रशासनाला निर्देश

 'नुकसानग्रस्तांना न्याय मदत मिळेपर्यंत शांत बसणार नाही,' छत्रपती संभाजी महाराजांची भूममधील नागरिकांना ग्वाही ...