आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Flood Sangli : पुराच्या पाण्यामुळे धोकादायक किंवा पडायला झालेल्या घरांमध्ये कोणी रहायला जाणार नाही याची काळजी घ्या, नुकसान झालेल्या घरांचे व शेतीचे पंचनामे तात्काळ सुरु करा, धान्य वाटपाची कार्यवाही तात्काळ सुरु करा, शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, ...
flood Wildlife Sangli : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त चार तालुक्यात महापुरामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन स्थलांतर झाले. जिल्हा परिषद शाळा, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार, सामाजिक संस्था, बाजार कट्टे इ. ठिकाणी जनावरे ठेवण्यात आली होती. दिनांक 24 जुलै पासून ...
Flood Satara : सातारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये तब्बल ४०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने व्यक्त केला आहे. अजूनही बाधित गावांमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरुच आहेत. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे. ...
Flood Kolhapur Water : गेल्या आठ दिवसापासून बंद असलेला शिंगणापूर उपसा केंद्राकडील उपसा रविवारी संध्याकाळी किंवा सोमवारी पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे. या केंद्रात शिरलेले महापुराचे पाणी ओसरल्यामुळे तेथील चार मोटारी बाहेर काढण्यात पाणीपुरवठा विभागा ...
MNS Raj Thackeray Maharashtra Flood : शर्मिला ठाकरे यांनी सांगितलं कारण. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पहिल्याच दिवशी जाण्याची इच्छा होती, असंही त्या म्हणाल्या. ...
Uddhav Thacekeray: यापुढे ब्लू आणि रेड लाइनच्या आतील बांधकामांना परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...