Dam Water Storage : मार्चपासून तापमान वाढणार असताना यवतमाळ जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा उन्हाळ्यातही शेतीला पाणी मिळणार का? जाणून घ्या सविस्तर परिस्थिती.(Dam Water Storage) ...
jamin Malki Hakk : आपल्या स्वकष्टार्जित मिळकतीत, मुलाच्या पश्चात सुनेला वाटा देणं आवश्यक आहे का? ती कोर्टात जायच्या आधी आम्हीच जावं का? असे प्रश्न पडले होते. ...
खरीप हंगाम २०२५-२६ च्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. अतिवृष्टी, पुराच्या पाण्याने ६ लाख ५३ हजार २६५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला होता. शेतकऱ्यांना शासकीय अनुदानासोबतच प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत नुकसानभरपाई मिळणे ...
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील मणदूर (ता. शिराळा) परिसरात अलीकडे वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेकडो एकर शेती पडीक राहिली आहे. नागरिकांचे दैनंदिन जीवन ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे ५ हजार ९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ...
Krushi Yantrikikaran Yojana : कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत यंत्र खरेदीसाठी अनुदानाची वाट पाहणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. निधीअभावी पूर्वसंमती प्रक्रिया थांबविण्यात आल्याने सुमारे ४ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. नेमके काय झाले आणि ...