Fog Effect on Crops : राज्यात अनेक भागांत पहाटे दाट धुके पडत असून याचा थेट परिणाम हरभरा, कांदा, गहू व भाजीपाला पिकांवर होत आहे. कृषी विभागाकडून तातडीच्या मार्गदर्शनाची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (Fog Effect on Crops) ...
Rajma Cultivation : कमी पाणी, कमी खर्च आणि जमिनीची सुपीकता वाढवणारे पीक म्हणून धाराशिव जिल्ह्यात राजमाला मोठी मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राजमाच्या पेरणीत दुप्पट वाढ झाली आहे. (Rajma Cultivation) ...
AI Sugarcane Farming : भल्या पहाटे मोबाईलवर आलेल्या एका ई-मेलने शेतकऱ्याची शेती पद्धतच बदलली आहे. 'तुमच्या उसाला आज ६२ हजार लिटर पाणी लागेल, ठिबक ५८ मिनिटे सुरू ठेवा' असा अचूक सल्ला देणारे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान आता धाराशिव जिल्ह्यातील उ ...
परभणी कृषि विद्यापीठ शेतकरी देवो भव: या भावनेतून सातत्याने कार्य करत असून, बदनापूर येथील कृषि संशोधन केंद्राने यापूर्वी तुरीच्या वाणांच्या विकासामध्ये राष्ट्रीय पातळीवर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ...