'कृष्णा' ही महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीने अनेकांच्या जीवनात सुखाचे दिवस आणले आहेत. कृष्णाकाठी उसाची शेती होत असल्यामूळे कृष्णाकात सघन आणि संपन्न बनला आहे. याच कृष्णामाईने सातारा, सागली आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्क ...
गेल्या दहा वर्षांनंतर उजनी प्रथमच जानेवारी महिन्यात मृत साठ्यात गेले आहे. पुढचे पाच ते सहा महिने साधारण जून ते जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. मृत साठ्यातील ६३ टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. यंदा उजनीची वजा ५५ ते ६० टक्के पा ...
पंतप्रधान कुसुम योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत शेतकरी बांधवांना वीज मोफत उपलब्ध करून द्यावी, असे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी देण्यासाठी सोलर पॅनलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ...
देशमुख मळा (ता. दौंड) येथे मुबलक पाण्याचा स्रोत आहे. कालव्याच्या माध्यमातून पाणी शेतीला उपलब्ध होते, उसाचा शाश्वत उत्पन्नाचा स्रोत सोडून पारंपरिक शेतीऐवजी शेवंतीची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून भरघोस फायदा मिळवला. ...
भुईमुगाच्या दाण्यामध्ये ५०% तेल, २५% प्रथिने, १८% कर्बोदके, ५% पाणी व अल्प प्रमाणत जीवनसत्वे आहेत. सतत १० तास उकळलेल्या तेलाच्या गुणधर्मात बदल होत नाही. शेंगदाणे खाण्यास रुचकर व पचण्यास सुलभ असतात. शेंगदाणे खाल्ल्यास शारीरिक पेशी देखील सुदृढ होतात, म ...
केंद्रीय मधुमक्षिकापालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी आणि ग्रामोद्योग आयोग, सूक्ष्म व लघू आणि मध्यम उद्यम मंत्रालय, भारत सरकार, पुणे १६ ही अखिल भारतीय स्तरावर एकमेव अशी मधुमक्षिकापालन उद्योग या विषयावर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था आहे. ...
बारामती येथे आयोजित अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्राच्या 'कृषिक' हे जागतिक स्तरावरील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना डिजिटल शेतीचे धडे मिळाले. यंदा 'एआय' तंत्रज्ञानाबरोबरच रंगीत कोबी, काळे गाजर, एक किलोचा कांदा, लाल आणि निळे क ...
जमिनीच्या सामू, विद्युत वाहता (क्षारता) आणि मुक्त चुनखडीचे प्रमाण या पायाभूत गुणधर्मावरून जमिनीच्या समस्या कळतात व त्यानुसार जमीन सुधारणेचे व्यवस्थापनही करता येते. यापैकी सामू म्हणजे काय? यालाच आपण आम्ल विम्ल निर्देशांक सुद्धा म्हणतो. ...