रब्बी हंगामातील पिकांना नवसंजीवनी देण्यासाठी पाटबंधारे विभागाने सिंचनाचे नियोजन जाहीर केले आहे. पाटबंधारे विभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या घरणी, साकोळ, देवर्जन, रेणापूर, तिरू आणि व्हटी या सहा मध्यम प्रकल्पांसह ९८ लघुप्रकल्पांमधून रब्बी हंगामासाठी पाण ...
Watermelon Crop : बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा कलिंगड (टरबूज) पिकाची लागवड केली आहे; मात्र सध्या या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर फलधारणेचा अभाव दिसून येत आहे. वेलीवर आलेली फुले सुकून गळून जात असल्यामुळे केलेला लागवड खर्च व मेहनत वाया जाण्याच्या भीतीने शेतक ...
ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर सध्या अनेक संकटे उभी आहेत. यातील प्रमुख संकट म्हणजे गेल्या अनेक पीक वर्षापासून एकाच जमिनीत उसाचे पीक घेतल्यामुळे एकरी ऊस उत्पादन घटत चालले आहे. ...
karj mafi yojana थकबाकी बरोबरच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची माहितीही द्यावी लागणार आहे. थकबाकीदार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. ...
शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात असलेल्या ऊस पिकाचे इतर कारखान्यांना किंवा गुऱ्हाळाला गाळप करणे आवश्यक आहे. ...
pot hissa mojani राज्यातील कोट्यवधी भूखंडांना आता भूआधार क्रमांक मिळणार असून, यासाठी राज्यातील सर्व सर्व्हे क्रमांकांमध्ये तसेच गटांमध्ये तयार झालेल्या पोटहिश्श्यांची मोजणी करण्यात येणार आहे. ...
Strawberry Farming Success Story : सोयाबीनसाठी ओळखल्या जाणाऱ्या पट्ट्यात सेंद्रिय स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी प्रयोग करून चिखलीतील तरुण कृषी विद्यार्थी पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे. (Strawberry Farming Success Story) ...