भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की हा करार भारताच्या कृषी हितांचे, विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांचे पूर्णपणे रक्षण करतो. ...
Tur Market Rate : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणाऱ्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आता बाजारपेठेतील भाव घसरणीमुळे अधिकच भर पडली आहे. गेल्या आठवड्यात ९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेल्या तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने फटका बसला आहे. ...
बहुप्रतीक्षित नेरधामणा बॅरेजचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ पंपहाऊस आणि पाणी वितरण नलिकेचे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम येत्या २०२७ मध्ये पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी बारमाही पाणी मिळणार असल्याचा विश्वास जलसंपदा विभा ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड केली जाते. खरिपातील धान पीक अवकाळी पावसामुळे हातून गेल्याने अनेक शेतकरी रब्बी हंगामावरच अवलंबून आहेत. मात्र आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता कृषी सेवा केंद्रातून होत असलेल्या ...
देशातील लाखो कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या व्यावहारिक अडचणी सोडवण्यासाठी आणि प्रस्तावित 'बियाणे विधेयक २०२५' व 'कीटकनाशक व्यवस्थापन विधेयक २०२५' मध्ये सुधारणा कराव्यात. ...
एकाच प्रकारचे पीक घेतल्याने जमिनीची गुणवत्ता खालावत चालली असून धानाची शेती म्हणजे तोट्याचा सौदा झाली आहे. त्यामुळेच 'या' जिल्ह्याची ओळख आता कॉर्न सिटी म्हणून निर्माण करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ...
Success Story : बहुतांश शेतकरी केळी, हळद, ऊस व भाजीपाला पिकांची लागवड करून आपला उदरनिर्वाह साधतात. मात्र, याला एक ठळक अपवाद ठरले आहेत रोडगी येथील शेतकरी प्रकाश सीतापराव. ज्यांनी २१ वर्षांपासून दोडक्याची लागवड करून सातत्याने भरघोस उत्पन्न मिळविले आहे. ...