Mukhyamantri Shashwat Sinchan Yojana : अनियमित पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. 'मुख्यमंत्री शाश्वत सिंचन शेततळे योजने'अंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी ७५ हजार रुपये अनुदान मंजूर झाले असून लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आह ...
Farmer Success Story : रासायनिक खतांचा वापर कमी करूनही विक्रमी गव्हाचे उत्पादन घेता येते, हे धारूरमधील एका प्रयोगाने सिद्ध केले आहे. चार एकरात तब्बल ८५ क्विंटलपेक्षा जास्त गहू आणि तीन लाखांच्या घरात जाणारे उत्पन्न… अर्जुन टोम्पे यांच्या मेहनतीने परिस ...
lal mirchi bajar bhav मिरची उत्पादक राज्यात मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने उत्पादनात सुमारे ४० टक्के घट झाली आहे. यामुळे आवक जेमतेम असल्याने आणि मागणी वाढल्याने मिरचीच्या दरात ५० टक्के वाढ झालेली आहे. ...
वजन ३० किलो, अंगावर पांढरे रेशमी केस आणि रुबाबदार चाल… असा 'सुलतान' आष्टीत दाखल होताच प्रदर्शनात चर्चेला उधाण आले आहे. हा चायनीज बोकड पाहण्यासाठी शेतकऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...
नांदगाव तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या प्रत्यनातून शेतकऱ्यांनी जाणून घेतली आधुनिक शेती. तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके, विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषि व अन्न प्रक्रिया, लागवडीच्या पद्धती, जैविक तंत्रज्ञान, पी ...
kharif pik vima नवीन खरीप हंगाम तोंडावर आला तरी मागील हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पात्र शेतकऱ्यांचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. ...