गेल्या काही दिवसांपासून विषम हवामानाचा प्रत्यय येत असून, याचा सर्वाधिक फटका मोसमी फळांना बसतो आहे. फळगळ होत असल्याने बागायतदार संकटात सापडला असून आंबा, जाम, काजू, चिकू तसेच लिची, जांभळे व मोसमी फळांचे उत्पादन घटण्याची शक्यता असून, आर्थिक संकटाने शेतक ...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा १० टीएमसी अधिक पाणीसाठा असला तरी यंदा मान्सून कमी पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याचे ऑगस्ट अखेर काटकसरीने वापर करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शासनाने दिल्या असल्याचे मुख्य अभियं ...
Vegetable Prices Drop : आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम थेट आपल्या ताटावर होताना दिसत आहे. एकीकडे महागाई वाढत असताना बाजारात मात्र चित्र उलटे आहे. भरघोस उत्पादनामुळे भाजीपाल्याचे दर इतके कोसळलेत की शेतकऱ्यांना माल फेकून द्यावा लागतोय. ...
MGNREGA Gotha Yojana : 'मनरेगा'अंतर्गत गोठा योजना मोठ्या गाजावाज्यात सुरू झाली; मात्र वास्तवात निधीअभावी आणि तांत्रिक अडचणींमुळे ती पूर्णपणे रखडली आहे. तब्बल ४७२ मंजूर कामांपैकी केवळ १२ गोठे पूर्ण झाले असून शेकडो शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत.(MGNREG ...
मार्च-एप्रिल हा लग्नसराई, यात्रा व सण-उत्सवांचा हंगाम असल्याने फुलांना चांगली मागणी आणि बाजारभाव मिळण्याची अपेक्षा असते. मात्र, यंदा मुंबईच्या दादर फूलबाजारात भाव कोसळल्याने मीना खोऱ्यातील फूलशेती करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...
Crop Loan : वाढत्या उत्पादनखर्चामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या निर्णयानुसार २०२६-२७ हंगामासाठी ऊस, द्राक्षे, सोयाबीनसह अनेक पिकांच्या कर्जमर्यादेत १० ते २५ टक्क्यांपर्यंत वाढ करण् ...