Mosambi Market : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली आणि आता व्यापाऱ्यांनी भाव पाडून शेतकऱ्यांची अडचण आणखी वाढवली आहे. लाडसावंगी परिसरातील मोसंबीला अवघे ५ रुपये किलो दर मिळत असून मक्यापासून कापसापर्यंत सर्वच पिकांना तुटपुंजा भाव मिळत आहे. निसर्ग आणि बाजा ...
नैसर्गिक आपत्तीने शेतकरी अडचणीत आला आहे. स्वतःच्या प्रश्नापेक्षा शेतकऱ्याला राजकारणात रस आहे. गेल्या दोन-तीन वर्षात दर चांगला मिळाला म्हणून आंदोलने कमी प्रमाणात केली. ...
बिबट्याने एका चिमुकलीचा बळी घेतला, तर आठ वर्षीय मुलावर हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. त्यामुळे निंबळक पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आक्रमक होत गाव बंद, रास्ता रोको आंदोलन केले. ...
Sugarcane Workers Story : ऊस कापणी ही राज्यातील लाखो कामगारांच्या श्रमांवर आधारलेली उद्योगसाखळी आहे. पण त्यांना मिळणारे जगणे मात्र अत्यंत कठीण आहे. हदगाव तालुक्यातील साखर कारखान्यावर बीड व यवतमाळ जिल्ह्यातून आलेले ऊस कामगार रात्री-अपरात्री कडाक्याच्य ...
Farmer Relief Scheme : राज्यातील अनेक भागांमध्ये दरवर्षी अतिवृष्टी, पुर, ढगफुटी यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे. पिकांचे नुकसान तर होतेच, पण सुपीक माती वाहून जाणे, गाळ साचणे किंवा जमीन खचणे यामुळे अनेक शेतजमिनी ला ...
Solar Pump Scheme: 'मागेल त्याला सौरपंप' योजनेचा लाभ मिळावा म्हणून शेतकऱ्याने पैसेही भरले, सर्वेक्षणही झाले पण एक वर्ष उलटूनही सौरपंप मिळाला नाही. महावितरणच्या टाळाटाळींना कंटाळून आता शेतकरी उपोषणाच्या मार्गावर आहे.(Solar Pump Scheme) ...