Dhan Kharedi : शासनाने उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे कारण देत धान खरेदीला अचानक ब्रेक लावल्याने भिवापूर तालुक्यातील १,१६५ शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तब्बल १८ हजार क्विंटल धान घरात पडून असून पुढील शेतीकामांसाठी भांडवल कसे उभे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्मा ...
farmer balasaheb patil बाळासाहेब बापुराव पाटील यांच्या हातात शिक्षकाची नोकरी होती; मात्र त्यांना समाधान मिळत नव्हते. अखेर त्यांनी धाडसी निर्णय घेत, नोकरी सोडून काळ्या मातीत रमण्याचा मार्ग निवडला. ...
Pik Vima Yojana : खरीप हंगामातील अतिवृष्टीने लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. शासनाने अनुदान आणि पीकविम्याची घोषणा केली, शेतकऱ्यांनी हप्ता भरला… पण रक्कम अजूनही खात्यात जमा झालेली नाही. विमा कंपनीचे घोडे नेमके कुठे अडले? आणि अर्थसंकल्पीय अधिवेशना ...
Dam Water Level Decreasing : गतवर्षी मुसळधार पावसामुळे ओव्हरफ्लो झालेली धरणं आता झपाट्याने रिकामी होत आहेत. जालना जिल्ह्यातील ६७ मध्यम व लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात तब्बल ३९ टक्क्यांची घट झाली असून सध्या ६१ टक्के पाणी शिल्लक आहे. मे-जूनपर्यंत हा सा ...
Agri AI Center in Maharashtra महाराष्ट्र शासनाने महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ प्रसिद्ध केले आहे. या धोरणाअंतर्गत राज्यात संशोधन, नाविन्यता, स्टार्टअप परिसंस्था विकास, क्षमता बांधणी व तंत्रज्ञानाचा शेतीत प्रत्यक्ष वापर वाढविण्यावर भर देण्यात आलेला आहे. ...
farmer arjun patekhede पावसावर अवलंबून असलेली, हलकी व कमी उत्पादनक्षम अशी ही जमीन अनेक शेतकऱ्यांसाठी ओझेच ठरली. अर्जुन पाटेखेडे यांनी मात्र माळरानावरील शेतीचे चित्र बदलून दाखवले. ...
Dairy Farming Success Story : अवघ्या एका गाईपासून सुरुवात करून अवघ्या दहा वर्षांत १०० गीर गाईंची अत्याधुनिक गोशाळा उभी करणाऱ्या एका अभियंत्याची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आधुनिक तंत्रज्ञान, ब्राझीलच्या बीडिंग पद्धतीचा वापर, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि थे ...