आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सध्या पारंपरिक विद्युत खांबांवरून वीजपुरवठा थांबविला असून, त्याऐवजी स्वस्त पर्याय म्हणून सौरऊर्जेवर प्राधान्य देण्यात येत आहे. ही माहिती महावितरण कार्यालयातून देण्यात आली. ...
Crop Insurance : रब्बी हंगामाची पेरणी अंतिम टप्प्यात असताना जिल्ह्यात पीकविमा अर्जांची संख्या कमी झाली आहे. गतवर्षी १.३६ लाख शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता, तर यंदा केवळ ३,९५५ शेतकरी पुढे आले आहेत. काय आहे कारण वाचा सविस्तर (Crop Insurance) ...
कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारात भाव मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने हतबल होऊन दोन एकरांवरील कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवण्याचा निर्णय घेतला. शेतीत महिनो न् महिने मेहनत घेतल्यानंतर असा प्रसंग ओढवणे ह ...