राज्यातील कापूस खरेदीची मुदत वाढवण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. या अनुषंगाने पणन विभागाने कापूस खरेदी मुदत वाढवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. ...
साखर आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या ऊस बिलाची एफआरपी रक्कम थकवल्याने गाळप परवाना दिला नव्हता. तरीही या कारखान्याने मागील गळीत हंगामात मोठ्या प्रमाणावर उसाचे गाळप केले होते. ...
VBG RAMJI Scheme : केंद्र सरकार रोजगार योजनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. सध्या सुरू असलेली हजारो कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून एप्रिलपासून नवीन रोजगार योजना लागू होणार आहे. यामुळे लाभार्थी आणि मजुरांवर काय परिणाम होणार? जाणून घ्या सव ...
Fertilizer Price Hike : रासायनिक खतांच्या दरात झालेल्या मोठ्या वाढीमुळे खरीप हंगामापूर्वीच शेतकरी आर्थिक दबावात आले आहेत. उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता असल्याने शेतीचे नियोजनच विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. (Fertilizer Price Hike) ...