केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 2019 पासून नीट परिक्षा वर्षातून दोनदा तीही ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. घोषणा करताना विद्यार्थ्यांना दिलासा आणि आमूलाग्र बदलाचा दावाही करण्यात आला. परंतु, महिनाभरातच ...
गेल्या 7 जानेवारी रोजी सरकारने लेखाधिका-यांच्या (अकाऊटंट्स) 80 पदांसाठी सुमारे 8 हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली होती पण त्या परीक्षेचे सगळे उमेदवार नापास झाले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या घेतलेल्या परीक्षांचे निकाल अद्यापही लागले नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. ...
- दीपक जाधवपुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (राज्य मंडळ) बारावीच्या फेरतपासणीसाठी आलेल्या २२ हजार अर्जांपैकी केवळ २ हजार ३७४ पेपरच्या व दहावी फेरतपासणीसाठी आलेल्या १३ हजार अर्जांपैकी २ हजार २२५ पेपरच्या गुणांमध्ये बदल झाला आहे. सीब ...
बुलडाणा : राज्यातील ३३ नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीसाठी २ हजार ६४० विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. नवोदयसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर देण्यात आली आहे. मात्र नवोदय परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे गुण संकेतस्थळावर दि ...