लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर विरोधकांकडून पुन्हा एकदा ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन सत्ताधारी पक्ष विजय मिळवितो असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी सर्व पक्षीय विरोधकांकडून केली जात आहे. Read More
UP Election 2022: मतदारांनी सांगितले की सकाळपासून रांगेत उभे होतो, जेव्हा आम्ही जवळ गेलो तेव्हा आम्हाला ईव्हीएममध्ये फेविक्विक लावण्यात आल्याचे सांगितले गेले. त्यानंतर आम्ही दोन तास इथेच थांबून आहोत. ...
Uttar Pradesh EVM Found: मतदानाच्या पहिल्या टप्प्यात कैराना येथे सर्वाधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कैरानामध्ये 75.12 टक्के मतदान झाले आहे. ...
delhi high court : आपल्या देशातील अनेक पक्षांच्या नेत्यांचा सुद्धा ईव्हीएमवर विश्वास नाही. फक्त केंद्रीय निवडणूक आयोगाचा आहे, असे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. ...