कोल्हापूर येथील निसर्गमित्र संस्थेच्या वतीने उन्हाळ्यामध्ये निसर्गप्रेमींकरिता बिया संकलनाचे आवाहन करण्यात आले होते, या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. संस्थेकडे सध्या विविध प्रकारच्या सुमारे दोन लाख बिया जमा झाल्या आहेत. या जमा झालेल्या सर्व बिया साम ...
तिलारी संवर्धन राखीव हे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पहिले संवर्धन राखीव क्षेत्र आहे. महाराष्ट्र राज्यात आता एकूण ६२ संरक्षित क्षेत्रे निर्माण झाली असून यापैकी १३ संरक्षित क्षेत्रे पश्चिम घाटात आहेत. ...
ताडोबा व्याघ्रप्रकल्पाला लागून असलेल्या बंदर कोळसा ब्लॉक परिसर वाघासह इतर प्राण्यांचा कॉरिडॉर आहे याच मार्गाने बोर व्याघ्रप्रकल्प व मेळघाट व्याघ्रप्रकल्प आहे. त्यामुळे वन्यजीवांच्या अस्तित्वासाठी कॉरिडॉर अत्यंत महत्त्वाचा असतो. ताडोबातील उत्तर दिशेला ...
पर्यावरण संवर्धनासाठी शासनाकडून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा प्रचार केला जातो. दुसरीकडे अजनी परिसरातील फूड कॉर्पोशन आॅफ इंडिया(एफसीआय)च्या गोदाम परिसरातील २७ झाडांची सोमवारी कत्तल करण्यात आली. परिसरातील सतर्क नागरिकांनी यासंदर्भात महापालिकेच्या उद्यान ...
वन्यजीवांची तस्करी करण्याकरिता प्रामुख्याने मोबाईलद्वारे सोशलमिडियाचा वापर केला जात असल्यामुळे मेळघाटमधील फॉरेस्ट सायबर सेलदेखील याकडे लक्ष ठेवून आहे. ...