लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळताच शहरातील अनेक चौकांत व मुख्य रस्त्यावर व्यवसाय थाटून अनेकांनी अतिक्रमण केल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्या आदेशानुसार योगेश कोल्हे यांच्या पथकाने ही कार ...
विविध भागात घरे, झोपड्या व तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या दुकानांचे अतिक्रमण हटविले जात आहे. कित्येकांवर पावसाळ्यात बेघर होण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे व्यावसायिक आतापर्यंत घरातच होते. अजूनही त्यांचे व्यवसाय सुरु झालेले नाही. काहींनी कर्ज काढून उ ...
तक्रारीनुसार, ग्राम मोहाडी येथे गट क्रमांक १२५, आराजी २.१२ हेक्टर आरक्षेत्राचे शासकीय तलाव आहे. या तलावातील पाण्यापासून खरीप भात पिकाकरीता ५० एकर शेत जमिनीला पाणी पुरवठा होतो. अशा शासकीय तलावाच्या जमिनीत सरपंच रजनी धपाडे व त्यांचे पती अरविंद धपाडे या ...
चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेल ...
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना ...