आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
धानोरा तालुका मुख्यालयापासून ११ किमी अंतरावर रांगी हे गाव आहे. या परिसरात मोहली, चिंगली, महावाडा, कन्हाळगाव, खेडी यासह अनेक लहान-मोठी गावे येतात. त्यामुळे या भागात वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. जंगलव्याप्त तसेच दुर्गम भाग असल्याने वर्षभरापूर्वी विद्युत ...
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील कंपनीत इमारतीच्या गॅलरीत असताना विजेचा धक्का बसून उद्योजकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी घडली. सुधाकर विक्रम भिसे (४५ वर्षे, साईनगर, बजाज नगर) असे मृत्यू झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. ...
शेतात मशागतीचे काम करताना शेतातील मोसंबीच्या झाडावर तुटून पडलेल्या मुख्य वीजपुरवठ्याच्या तारेला चिटकून ३५ वर्षीय शेतकऱ्याचा रविवारी दुपारच्या सुमारास जरंडी येथे दुर्दैवी मृत्यू झाला. ...
केंद्र सरकारने देशभरातील वीज वितरण कंपन्यांच्या खासगीकरणाचा डाव रचला आहे. त्यासाठीचा मसुदा २० सप्टेंबरला जाहीर करण्यात आला आहे. त्यातील तरतुदी पाहून वीज क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनी आतापासूनच विरोध व आंदोलनाचा सूर चालविला आहे. ...
अस्ताने : मालेगाव तालुक्यातील माळमाथा भागात राजमाने शिवारात शेतात अंगावर वीज पडून प्रवीण कैलास सोनवणे (१८) हा तरुण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ...