electricity News: या चोरीच्या बदल्यात महावितरणने नियमानुसार देयके आणि तडजोडीपोटी १ कोटी ३ लाखांचा दंड असा एकूण ६ कोटी २ लाखाचे देयक संबंधित ग्राहकांना आकारला आहे. ...
कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले असून, कारखान्याचा चालू २०२५-२६ चा गळीत हंगाम सुरु झाला आहे. ...
राज्यातील सिंचन प्रकल्प आणि धरणांचे जाळे हे केवळ पाणीपुरवठ्याचे साधन नसून, ते राज्याच्या ऊर्जा सुरक्षेचे महत्त्वाचे केंद्र बनविण्याचा विभागाचा प्रयत्न आहे. ...
Mahavitaran Billing Mistake : कृषी वीज जोडणी प्रत्यक्षात दिलीच नाही, तरीही शेतकऱ्याच्या नावावर सातत्याने वीजबिले आकारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्यात उघडकीस आला आहे. (Mahavitaran Billing Mistake) ...
National Electricity Policy : जर तुम्हाला आधीच तुमच्या मासिक वीज बिलाची चिंता असेल, तर येत्या काळात ही चिंता आणखी वाढू शकते. केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय वीज धोरणाच्या मसुद्याने वीज ग्राहकांची धाकधूक वाढली आहे. ...